ही संहिता एका अधिभौतिक दृष्टिकोनातून मानवी अस्तित्वाचा तपास घेते. आपल्या सुप्त इच्छा, श्वापदी हेतू, टोकाची स्वप्ने आणि ताणलेले मानवी संबंध ह्यांकडे एका वेगळ्या प्रकाशात पाहण्यास आपणांस प्रवृत्त करते.